Posts

Showing posts from 2020
 FACESHIP ITS THE RELATIONSHIP ON FACEBOOK WITHOUT FLESHAL CONTACT. IT COMMUNICATES DIGITAL THINGS BUT NEVER TOUCH EACH OTHER. ALL PLEASURES AND SORROWS ARE SHARED WITHOUT REAL SENSES.  SHRIDHAR TILVE NAIK सतीश तांबे ह्यांच्या पोस्टवर लिहिलेली कॉमेंट  अर्थसंदिग्धता व दुर्बोधता श्रीधर तिळवे नाईक  अर्थसंदिग्धता हा मुळीच काव्यगुण न्हवे तो एक सापेक्ष इफेक्ट आहे आकलन आणि अनाकलन ह्यांच्यामुळे निर्माण झालेला ! दुर्बोधता हे त्याचे टोक ! अर्थसंदिग्धता व दुर्बोधता दोन प्रकारची असते १ सहज २ हेतुग्रस्त जी सहज असते ती अर्थसंदिग्धता व दुर्बोधता उत्तम पण जी अर्थसंदिग्धता व दुर्बोधता मुद्दाम हेतुपूर्वक निर्माण केली जाते ती घटिया ! तिची सुरवात ग्रेस आणि खानोलकर ह्यांनी केली . लेखकाचे कामच मुळी शब्द ह्या साधनांद्वारे अर्थ ह्या माध्यमातून अनुभव निर्माण करणे हे असते हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधता अनुभवाचा गळा घोटते तर सहज निर्माण झालेली अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही अनुभवाच्या कक्षा रुंदावते अनुभवविश्व विस्तारते मर्ढेकर हे सहज अर्थसंदिग्धता व दुर्बोधतेचे उत्तम उदाहरण आहे अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही
 अलीकडच्या काळात कलावंताने काय करायचे ह्याबाबत एक गोंधळ उडालाय कि काय अशी शंका येते आहे कलावंताने सत्याच्या बाजूने उभे राहणे आवश्यक असते राजकीय बाजूंच्या बाजूने न्हवे जे पोलिटिकल पार्टीत आहेत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका हीच आपली भूमिका म्हंटली तर ते नैसर्गिक आहे पण जे राजकीय पक्षात नाही त्यांनी पक्षीय हितसंबंधात न अडकता सत्य काय आहे ते तपासायला नको का ?  सध्या जणू काय मोदी आणि मोदीविरोधी अशा दोनच बाजू समाजाला आहेत अशा थाटात काही लोक वैचारिक पैलवानकी करतायत मोदीवादी लोकांचे एका अर्थाने हे यशच म्हंटले पाहिजे मोदींनी  काहीही केलं तरी ही मंडळी त्याला हे लोक चांगलंच म्हणतात त्याउलट मोदीविरोधी लोक मोदींनी  काहीही केलं तरी ते चूक असं ठरवतात जणू काय विरोधी पक्षात बसले आहेत समाजवादी , साम्यवादी , आंबेडकरवादी आणि मुस्लिमवादी असे सगळे एकत्र आले आहेत धर्मवादी राजवटीला विरोध हा ह्या लोकांचा अजेंडा आहे  ह्याउलट ब्राम्हणांची झुंडशाही ही गायब झालेली मध्ययुगीन व पेशवेकालीन गोष्ट पुन्हा जिवंत झाली आहे काहींना तर मनुस्मृतीप्रधान राज्य परत आणण्याचे स्वप्न पडायला लागले आहे मंदिरे खुली करण्याचे आंदोलन हे
 बरेच झाले छापील दिवाळी अंक मेले श्रीधर तिळवे नाईक  हल्ली छापील दिवाळी अंकांच्या नावाने गळा काढणारे वाढतायत म्हणून हे लिहितोय एकतर मुळात छापीलतेची गरज संपलेली आहे आपण सर्व जितक्या लवकर डिजिटल होऊ तितके बरे त्यामुळे डिजिटल नियतकालिकांची व अनियतकालिकांची व दिवाळी अंकांची सध्या गरज आहे अनेकांना छापील म्हणजे परमानंद वाटणे साहजिक आहे पण जेव्हा छापील तंत्रज्ञान आले तेव्हा अनेकांना हस्तलिखितात परमानंद मिळत होताच जुन्या गोष्टींचा कुरवाळआनंद सर्वकाळात असतो पण त्याने काळ थोडाच थांबतो ? दिवाळी अंक जेवढ्या लवकर डिजिटल होतील तेव्हढ बरं ! ह्याबाबत मी ऐसी अक्षरे चा आवर्जून उल्लेख करेन (ते मला शत्रू मानत असूनही ) ते सातत्याने डिजिटल अंक देतायत त्यांची ब्राम्हणकेन्द्रियता ही शंकास्पद करते हे खरं पण त्यातले अनेक लेख लक्षणीय असतात दुसरे उदाहरण अक्षरनामाचे हेही  उल्लेखनीय ! मला वाटतं अशा उपक्रमांची मांदियाळी वाढणे आवश्यक आहे  आजच्या काळात ट्विटर , फेसबुक पोस्ट , ब्लॉगर ह्या फक्त वेगवेगळ्या साईट्स राहिलेल्या नाहीत तर त्या नव्या जानर बनलेल्या दिसतायत  ट्विटर साधारण पोस्टकार्डाची चारोळीटाइप कवितेची अल्पवाक्य
 मी अर्णब गोस्वामीबद्दल लिहीत नाही कारण मी रिपब्लिक टीव्ही पहात नाही अर्णब गोस्वामी अँकर म्हणून समोरच्या माणसाला त्याची बाजू मांडायची संधीच देत नाही आणि समोरच्याला बोलायला संधी न देणारा अँकर माझ्या तत्वात बसत नाही निखिल वागळेंनीं नंतरच्या काळात हाच उद्योग करायचे त्यामुळे मी त्यांनाही पाहणे सोडून दिले होते पत्रकाराचे काम सत्य शोधणे आणि मांडणे हे आहे स्वतःची आयडियालॉजी मांडणे नाही असं माझं मत आहे सध्याच्या प्रोपोगंडिस्ट पत्रकारितेत ते आऊटडेटेड आहे असो  मात्र फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याने अर्णब ह्यांनी  घेतलेली कंगना राणावतची मुलाखत मात्र मी पाहिली होती माझे विद्यार्थी व टीममेट मात्र त्यांना आवर्जून पहात असतात  श्रीधर तिळवे नाईक  व्यवहारी आहात ह्याचा अर्थ शहाणे आहात असा होत नाही  श्रीधर तिळवे नाईक 
    मी सातपाटील कुलवृत्तांत का वाचत नाही श्रीधर तिळवे नाईक   हा प्रश्न प्रथम मला माझा परममित्र किशोर कदम ह्याने विचारला होता ह्या प्रश्नाचे उत्तर कधीतरी मी देणार म्हणून थांबलो होतो आता ते देतो   १ पहिले कारण आजारपणांमुळे मला वाचन पूर्वीसारखे करता येत नाही त्यामुळे जुने लेखक समकालीन लेखक   आणि नवे लेखक अशी मी विभागणी करून नव्या लेखकांना प्रिफरन्स द्यायचा असं धोरण निश्चित केलं आहे प्रणवची   मेट्रोमॉल वाचणे हे मला सातपाटील वाचण्यापेक्षा   अधिक आवश्यक वाटते   २ दुसरे कारण वैयक्तिक आहे प्रत्यय आणि व्यत्यय ह्या पुस्तकात रंगनाथ पठारे ह्यांनी टीकाहरण संदर्भात जे निखालस चुकीचे लिहिले आहे त्यामुळे यदाकदाचित वाचन केले आणि काही लिहिले तर त्याचे रिसेप्शन पठारेंच्याकडून प्रॉपर तरीक्याने होईल ह्याची खात्री मला वाटत नाही अभिधानानंतरशी निगडित तिळवेबद्दल त्यांनी जे लिहिले ते लिहिण्याचा त्यांना नक्कीच अधिकार आहे पण जेव्हा दोन व्यक्तींच्यातला वाद असतो तोही वैयक्तिक   तेव्हा द
 लुईझि ग्लुक : प्लॉटची प्रोसेस बदलणारी कविता श्रीधर तिळवे नाईक  लुईझि ग्लुकला २०२० चे साहित्याचे  नोबेल पारितोषिक मिळाल्याने ती आता प्रकाशित आली असली तरी स्त्रीवादी कविता वाचणाऱ्या लोकांना ती फार पूर्वीपासून परिचित आहे भारतात कम्युनिस्टांच्या प्रभावामुळे जे काही गैरसमज पसरलेत त्यातील एक म्हणजे अमेरिकेत सांस्कृतिक पातळीवर अभिजात असं काहीही घडत नाही प्रत्यक्षात ज्याला आज आपण पोस्टमॉडर्न कला म्हणतो तिच्या संदर्भातील सर्व पायोनियर कलात्मक व सांस्कृतिक घडामोडी अमेरिकेत घडल्या आहेत फ्रांस इंग्लडने अत्यंत जाणीवपूर्वक अमेरिकन लोकांचे योगदान नाकारायचा प्रयत्न केला पण तो फसला आहे त्यामुळेच एका अमेरिकन कवयित्रीला मिळालेल्या ह्या पारितोषिकाने काहींच्या डाव्या भुवयीने आश्चर्य व्यक्त केलं असलं तरी जगभर ह्याचे स्वागतच होईल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही   १९४३ साली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ग्लुकचा जन्म  झाला फर्स्टबॉर्न , अव्हेरनॉ , व्हिलेज लाईफ , हे तिचे गाजलेले संग्रह द वाइल्ड ईरीसला पुलित्झर मिळाले आणि ती प्रकाशात आली सुरवातीला उत्तम गीतांसाठी ती गाजली पण हळूहळू तिच्या आत्मचरित्रात्मक कवितांनी अ