कोल्हापुरात असतांना शाहिरी परंपरेशी घट्ट नातं होतं साहजिकच अण्णाभाऊ साठेंच्या काही रचना त्यावेळी गंमतीगमतीत कम्पोज केल्या होत्या त्यातील जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव इथे देतोय ही माझी आदरांजली दाखवण्याची पद्धत आहे असं समजू शकता अण्णांच्यावर एक लेख लिहायचा विचार आहे जी के ऐनापुरेने हा आग्रह केलाय बघू कसं जमतं ते !

Comments

Popular posts from this blog